रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

खेल महत्तवाचे आहे मने नाही !

 Lokmat Times_20250922

जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा!

 अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या देशात भारताचे नाव कसेबांगलादेशात अमेरिका सैनिकी तळ उभारणार कायपडद्यामागे नक्की काय शिजते आहे?

श्री. विजय दर्डा


माझी टिप्पणी: ब्रिटिशांनी भारतीय नावाची एक जात मागे सोडली, ज्याची व्याख्या त्यांची  गुलामी बाळगणारे लोक म्हणून करता येईल. म्हणूनच, ज्या भारतीयांनी एकदा त्यांच्या मालकांच्या हाती देशाची सूत्रे हाती घेतली आहे, त्यांना गुलामचा वर्ग, द्वितीय श्रेणीचा वर्गयापासून मुक्त होण्याची अपेक्षा करता येत नाही. याचा अर्थ असा की त्यांची मानसिकता कधीही मालकासारखी घडू शकत नाही किंवा परिपक्व होऊ शकत नाही! एखादे भारतीय असणारा, गुलाम असण्याचा कलंक कधीही पुसला जाणार नाही!

 जेव्हा कोणी भारतीयाकडे बोट दाखवते तेव्हा ते लगेच चिडतात. पण बोट दाखवण्यात काय चूक आहे? जर विचारसरणी उथळ नसेल तर काही फरक पडत नाही!  इथे तर उथळ होणेही म्हणजे भारतीय होणे, अस होतं!  जर एखादे कुटुंब कोविडने ग्रस्त असेल, तर इतरांनी त्यांच्याकडे बोट दाखवण्यात काय चूक आहे? जर तुम्ही एखाद्या परिस्थितीने ग्रस्त असाल तर तुम्ही ते का नाकारावे? तुमच्या समोर जे आहे ते तुम्ही कसे दुर्लक्ष करू शकता? ‘अमेरिकेच्या व्हाइट हाउसने अमलीपदार्थधाच्या व्यापारात या ना त्या प्रकारे संबंध असलेल्या 23 देशांची एक यादी अमेरिकी संसदेकडे पाठवली आहे. त्या यादीत पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान बरोबर भारताचेही नाव आहे.लेखकांचे पुढे म्हणणे आहे की भारत स्वतःच अमलीपदार्थाच्या आंतरराष्ट्रीय तस्करीशी झुंजत असताना हे घडले आहे. चहूदिशांनी भारतात अमलीपदार्थ पाठवले जात असताना त्यांच्या व्यापारात आपलीच भूमिका कशी असू शकेल?हे एक विरोधाभासी विधान आहे. भारताला आवडो वा न आवडो, या प्रकरणात भारत आपली भूमिका बजावत आहे, ‘या ना त्या प्रकारे   पुढे – ‘भारतात अमलीपदार्थाविषयी कठोर धोरणे आहेत असे म्हणता तर यादीत भारताचे नाव कसे काय?  अमेरिकेने येथे संतुलित दृष्टिकोन दाखवला आहे.  प्रश्न इथे हा आहे की भारत अमलीपदारथाविषयी संलग्न आहे की नाही, जोडलेला आहे की नाही, या ना त्या कारणानी!  इथे अमेरिकाकडून कोणताही वाईट हेतू नाही असे समझणेही रास्त ठरत आहे.  आणखिण, अमेरिका एक उधड देश आहे.  आपल्या पायाखाली काय जळते ते जगाला महित आहे, स्वतःला माहित तर कस काय नसेल! "जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा!" ही मथळा येथे निरर्थक आहे.

 बांगलादेशातील चितगाव येथील एका हॉटेलमध्ये १२० अमेरिकन सैनिकांची उपस्थिती ही एक प्रकटीकरण आहे. हे फक्त एक भयानक कट मानले जाऊ शकते. "मार्टिन बेट अमेरिकेला मिळावे यासाठी गुपचूप प्रयत्न होत आहेत. तसे झाल्यास" तर हे एक पूर्णपणे भयानक गोष्ट होईल.

 सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील एक संरक्षविषयक करार कोणत्याही चांगल्या भारतीयाच्या विवेकाला उकळते. पाकिस्तानला दिलेली चांगली वागणूक भारत सहन करू शकत नाही. सामान्य भारतीयाने असा विचार करू नये की जे श्री. सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे - "आपण सर्व सारखे आहोत, का लढायचे?". हे द्वेषाच्या स्थापित मार्गावर जाऊ इच्छिणाऱ्या सर्वांना धक्का बसत आहे, अस होत आहे. एक तथाकथित गुलाम भारतीय कुणी एखाद्याचे दुसऱ्या बाजूने पाहणे  सहन करू शकत नाही. भारत पाकिस्तानवर हताश आणि दृढनिश्चयी काश्मिरींना मदत करत असल्याचा आरोप करतो, ज्यांना तो दहशतवादी ठरवून स्वतःचे मनाचा समाधान करुन घेत आहे.

 जनाब मने एकत्र येत नाहीत तर हस्तांदोलनाची चर्चाच कशासाठी करावयाची? आम्ही नियमांनी बांधलेलो होतो म्हणून आपल्याबरोबर खेळलो एरवी खेळण्यी गरजच काय होती? अशे लेखकांच म्हणण आहे. तर त्यांच्या पाकिस्तानी मित्रांच्या मता प्रमाणे जर क्रिकेटचा अनादर टाळायचे असेल तर हस्तांदोलनाची सुद्धा नियमांची बांधिलकी आणली गेली पाहिजे.  खेल महत्तवा चे आहे मने नाही!

7:05 a.m. 28-09-2025  

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

हे ध्या हा तुमचा काश्मीर!

 मूळ लेखात जाण्याकरीता हा लिंक - लोकमत_20240916

ऑक्सफर्डचा पोपट कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो?

थंड ब्रिटनमध्ये काश्मीरच्या नावाने मध्येच आग पेटवण्याचे कारण काय भारताविरुद्ध षड्यंत्र रचण्याची अनुमती कुणालाही असता कामा नये!

"मेरे प्यारे दुश्मनों...

हम तो अब आँख मे आँख डालकर देखेंगे."

डॉ. विजय दर्डा


माझी टिप्पणी: आंख में आंख डाल कर देखेंगेम्हणजे इंग्रजी म्हणी प्रमाणे बैलाला शिंगांनी पकडणे असं आव्हानात्मक दृष्टिकोन होतो. पण संपूर्ण लेख त्याच्या अगदी विरुद्धात जाऊन उभा आहे असं दिसतात.  चर्चा-वादविवादापासून दूर होणे, पाकिस्तानच्या कोण्या वक्त्याला चर्चामध्ये आमंत्रण होणे हे सुद्धा एक षड्यंत्र म्हणून समझणे. याचा अर्थ हा होतो की तुम्हाला जगाची भीती वाटते, तुम्हाला आजिबात बैलाला शिंगांनी पकडायचा नाही. वादविवाद दहशतवादावर व्हायला हवेत असं म्हणणंतर वादविवादांच्या अभावातच  दहशतवादाची उत्पत्ती आहे या साध्या तर्कातला समजण्यात  तुम्ही अपयशी ठरत आहात. अस चोख दिसतं की तुम्ही अशा वादविवादांपासून दूर राहत आहात कारण की त्यात तुम्हाला हरवण्याची भीती वाटते. तुमच्या विचार ठाम आहे की भारताच्या एकता आणि अखंडतेबद्दल कोणताही वाद आजीबात नको, मग काहीही असु द्यात्यानी दहशतवाद असो किवां नसो.  40 हजारहून अधिक बळी होत असो किंवा नसो.  काश्मीर लगत भारत हवेत म्हणजे हवेत.

पण तुम्हाला भारत कोणी दिला? ब्रिटीश म्हणाले ज्यांना इंग्रजी येत आहे त्यांनी कृपया हात वर करा आणि हे घ्या हा  तुमचा भारत. गांधींचे, नेहरूंचे, आंबेडकरांचे हात वर आले... आणि आनंदाचा जल्लोष झाला !  अशाच रित्यानी नाहीं का सांगता येणार की काश्मिरी भाषा बोलणारे लोक हात वर करा आणि हे ध्या हा तुमचा काश्मीर?

आता लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र हा जन्मसिद्ध हक्क आहे असे प्रतिपादन केले होते. याचा अर्थ बिंदू बिंदूवर वेगळा लावावा का?

निश्चितच, स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राज्य करणाऱ्यांच्या त्वचेचा रंग बदलणं असं होत नाही. याचा अर्थ त्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि आपण फक्त लोकांना मूर्ख बनवत आहोत, खरं तर देवाला मूर्ख बनवत आहोत.


11:19 a.m. 21-09-2024


हिंदी मध्ये...

इंग्रजी मध्ये...

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

तुम्ही “आई” म्हणांरा एक इंग्रज दाखवा...

 Facebook extract -

Anand Kuwar, 14th Dec 2011

तुम्ही आई म्हणांरा एक इंग्रज दाखवा...

मी तुम्हाला Mummy म्हणारे 100000 भारतीय दाखवेन...

बोलमराठी.कॉम


माझी टिप्पणी सध्याचे शिवसैनिकांनी ‘BVT’  ला ‘MCSMT’ केलं, त्यापेक्षा तेव्हाचे शिवसैनिकांनी इंग्लंड ला जाऊन तिथे LCSMT – London Chhatrapati Shivaji Maharaj Terminus उभारल असतं तर काही चोख काम झालं असं समझलं गेलं असतं. त्याच प्रमाणे तिथले लोकांच्या घशात जर मराठी लादली असती तर तिथल्या भाषेत आई चा सुद्धा प्रवेश झालं असतं.

धन्यवाद  

 To Sumit Bhagat at 13:30, 14-12-2023

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

स्वेच्छानी नालायक

 फेसबुक मध्ये माझे जे  योग दान....


माझी टिप्पणीः कुठलं स्टेडियमच्या नावाने कोण हैराण झाले आहेत?

मुघलांच्या (किंवा समझा इंग्रेजांच्या) नावांत काय न आवडणारी ध्वनी होती की लोकांना ‘सहन’ करावी लागली आहे?

सर्वकाही देवानिर्मित आहेत.  त्यात इतिहास सुद्धा जोडलेला आहे, नाही का?  इथे इतिहासाची सपशेल अवहेलना, म्हणजे की देवाची सपशेल अवहेलना होत आहे की नाही?

आमच्यात काय ते झालं आहे की इतिहासाची देणगी नाकारत बसलो आहोत?

आम्ही कस काय –स्वेच्छानी- नालायक बनलो आहोत की बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, मुघल सराय, पूना, ...औरंगाबाद अणि इतर यांना मुकवावे लागले आहेत?  लोकांच्या सहज तोंडी बसलेले नांवे मुकवावे लागले आहेत? हे एक अत्यंत नकोसी वाटणारी दुर्दैवी बाब आहेत अस माझं मंतव्य आहे.

धन्यवाद. 

14.00 hrs 23-11-23



S B to my blog link on FB

दिल्लीमें अकबर रोड, शहाजहाँ रोड, तुघलक रोड, औरंगजेब रोड, गोवा वोस्को शहर, औरंगाबाद, औरंगाबाद में औरंगजेब कि कबर, अजमेर, अलिगढ़, इलाहाबाद.. रेल्वे स्टेशनपर W.H.Wheeler book stall... the list is very big...

22 hrs, (12.39 p.m., 26-11-2023)


मेरी टिप्पणीः  धन्यवाद for responding. आपने तो मुझे और भी दुःखी कर दिया.  आपका research जबरदस्त है.

वे लोग इतने साल राज न कर पाते अगर स्थानिय लोगों से सहयोग न होता. औरंगझेब का तो record है, शायद 50 सोलों के करीब राज किया था. देश का नाम आखीर में हिंदुस्तां रखा था उन्हों ने. लोग खुशी खुशी फारसी सिखते थे जैसे अब है कि अंग्रेजी भाषा के तरफ रुख दे रहे है, जिस के बारे में किसी को कुछ खटकना नहीं. यह सब का कारण सिर्फ इताना है कि उन्हों से पाया हुआ हिंदुस्तान या कि इंडिया का हमें मालिक बनना है लिकीन उसके लिए  गैर-मुल्की लोगों या उन्के नामों को श्रेय नहीं देना है.   विष्टन चर्चील ने जो बुरा-भला कहा है अपने वारे वह पूरी तरह से नकारा नहीं जा सकता.

The list is very long as you say, we need to sieve all of our languages, Marathi, Panjabi, and all  freed of foreign words ingressed sheer out of  our dedication to Persian and English.  The list would indeed be much longer. 

धन्यवाद.

26-11-2023

मेरी टिप्पणी-2  धन्यवाद. जितना कि भारत में दुसरों का लिहाज़ करने का मौका मिलता है शायद ही कहीं ओर मिलता होता. लेकीन जैसे कि गाड़ी चल पड़ी है, जय श्री राम, भारत माता की जय बोल लिहाज़ करना एक दूर की बात बन गई है. असल में ठीक 70 सालों के बाद पाकिस्तान को सही मायने में मान्यता मिली है. अकबर, औरंगाजेब को नागवारा करके जाने उनके हाथ में थमा दिया है समझो. यह सब आप की अमानत है, आप को मुबारक... सॉरी.. अभिनंदन, बढ़ाई हो.

 मुबारक या और सारे शब्दों को चुन चुन कर निकाल दिया जाय, तो फिर असली भारतीय चैन की निंद सो पाएंगे.

अहम बात तो यह बन जाती है कि सारी हिंदी फिल्म इंडस्ट्री को भी पाकिस्तान की अमानत मान कर सरहद पार कर देनी पड़ेगी.

27-11-2023


मेरी टिप्पणी-3 कहीए तो अलिगढ़ सही लगता है या कि हरिगढ़? आदत से लाचार को ठोक्कर ज़रूर लगनी है. चाहे आप कोन भी हो, यहां के कि वहां के.

एक बार एक वहां के बंदे के साथ टैंन में मुझे सफर करने का मौका मिला था। मुझे उनकी हिंदी सुनकर उठखड़ा होना पड़ा. एक सुद्ध हिंदी जो वे बोलते थे और आम हिंदी जो हम सुनते आये हैं उसमे बहुत ही फ़र्क दिखा. The list is very big जैसे की आपने कहा, असल में वह है the list is very very big.

अलिगढ़ के साथ साथ हिंदी फिल्म जगत को भी खोने के लिए तयारी बतानी जरूरी है. जो किसी की भी यह अमानत हो ले जाय!

पाकिस्तान किस कारण से बना था? अभी 70 सालों के बात उसके जान मे जान डालने का मौका मिल रहा है. लाहोर में फिर से रौनक भर आयेगी. अमिताभ बच्चन को अपने और भी जायदाद हाथ से गवांकर लोहोर के लिए परमिट लेनी पड़ेगी.

कारण सिर्फ यह कि अभी हम सुद्धी करण करने पर उतर आयें हैं. पाक हम बनना चाहते हैं और हिंदुस्तां पाकिस्तान बनेगा. 

A reverse flick. 

7:19 a.m. 27-11-2023   To FB at 8:02 am


रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

धार्मिकता पेक्षा जातीयता श्रेष्ठ

Israel Hamas War : इजराईलला मराठी ज्यू कसे पोहोचले, महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून गेले?

माझी टिप्पणी- काही लोकानां देवानिर्मित जातीयताला न जुमानता स्वतःचा धार्मिक कलला प्राधान्य देण्यात  आपले जीवन व्यतीत करणे  अस इथे इजराईलची कल्पनामध्ये जाणवतं.  वास्तविक्ताचा मागे  न लागून काहीतरी आदर्श, कृत्रीम वाट धरून आपली धन्यता याच्यातच आहे असे समझून  घेणारे लोक आपल्या जगाचा पदरात पडलेले आहेत ते एक महा दुर्देवी बाब आहे.  अगदीच वाईट गोष्ट म्हणजे इजराईलचा बरोबर आपले भारत-पाकिस्ताना ची सुद्धा ही एक दुर्देवी भूमिका आहे.  भारत ह्यात तर एक पुढारी देश आहे. आणि त्याच्यातला मुख्य पुढारी तर 56 इंच छाती धरून अडग ऊभे आहेत.  ह्या सगळ्यांचा निरसन कधी होईल की देवाची मनाची गोष्टिच्या प्रमाणे आम्ही सुखचैननी राहायला लागू?

20-10-2023

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

देवाची मनाची गोष्ट अगदीच वेगळी

मूळ लेखाकडे जायला -  लोकमत_20230814

भारत गुलाम का बनला?

डॉ. विजय दर्डा (चेयरमैन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

लोकमत वृत्तपत्र, दिनांक १४-०८-२०२३


माझी टिप्पणी: 'भारत गुलामका बनला?' याचा अर्थ भारत आज गुलाम नाही असा होत नही. खर तर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव  आपण असे म्हणून साजरा करतो की भारत गुलाम तर आहेतच पण फरक इतका आहे की आता त्याची गुलामगीरी स्वनिर्मित आहेस्वावलंबी आहेआत्मनिर्भर आहे,   आणि त्याप्रमाणे देश स्वतंत्र आहे.

लेखकांचे प्रश्न हा आहे की 'भारत गुलामका बनला?' की 'स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना या प्रश्नाचा विचार केला तरच भारताची कळ काढण्याची हिंमत पुन्हा कुणी करणार नाही!'

भविष्यात जे कुणी असू शकते त्यांना हिंमत असो किंवा नसोपूर्व सारखा गुलामगीरी करवून घेण्याचा आनंद नक्कीच मिळणार नाही कारण की आता भारत स्वतःहून इंग्रजांनी शिकवून दिलेली गुलामगीरीऔरंगझेबनी शिकवून दिलेली गुलामगीरी शिस्तिने जे पाळत पाळत पुढे येत राहिलेलो आहेत आणि अशे होऊन त्याची 76 वर्षें सुद्धा ओलांडलेली आहेत.

 खर तर मोहम्मद गझनीतैमूरलंगनादिर शाह किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या जितके कौतुक करता येत इतकी कमी पडते.  परंतु भारतापेक्षा अगदी जगाचा किरकोळ प्रांतावरून आलेले हे लोकांना दाद देण्यात भारत अजिबात तयार नाही याची नोंद करणे गरजेचं  आहे.   एक तर किरकोळ प्रांतातले लोकजस की लेखात लिहिल्याप्रमाणे अटलजींना सांगण्यात आले होते की -  गझनीला कशासाठी जायचेते काही पर्यटनस्थळ नाही. बरे म्हणावे असे हॉटेलही तेथे नाही!  आणि तशच ईस्ट इंडिया कंपनीची मातृभूमीम्हणजे ब्रिटेन बद्दल सांगण्यात यावे तर ती एक बेत आहेइतका छोटा की एक माहाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये तीन असे बेत समावले जाऊ शकते.  त्यामूळे लोकांचे एखादी सुक्ष्म जागातून येणे,  लांबून प्रवास करून येणे आणि सगळ्यात महत्व म्हणजे भाषांची अडचणी न जुमानता पुढे जाऊन इतकेच नाही की एखादी लढाई जिंकणेपण पुढे जाऊन लोकांना आपली भाषा गिरविणेआपले लोकतंत्रराज्यतंत्र कशे चालवाचे त्यांचे धडे शिकवणे आणि अशे म्हणूनच हिंदुस्तान किंवा इंडिया अस्तित्वात आणून देणेते जे आपण उपभोगतो आहोत ते सारे करून देणें हे काय किरकोळ गोष्ट नव्हतीच की.  

पण आपल्याला त्यांचे कौतुक करणे ते मनात बसणार नाही.  असे म्हणणे रास्त आहे की  गुलाम आपला मालकाची कधिच कौतुक करणार नाही.  अन्यथा गुलाम आणि मालका मध्ये फरकच काय राहणार?  आणि एकदाचे गुलाम कायमचे गुलाम अस समीकरण इथे होत आहे. मालकांनी बांधुन ठेवलेली साखळी तोडता कामा नाही अशी खबरदारी भारत बाळगून बसलेला आहे.  

एक बाजू अशी आहे की भारत एक बाजू आहेआणि बाकीचे जग दूसरी बाजू. भारताला ह्याह्या देव लागू पडतेहा हा खाऊ लागू पडतेअशे अशे पथ्य लागू पडतेअशे अशे सण लागू पडतेकाही एखादी विशेष संस्कृती लागू पडतेइत्यादीइत्यादी. भारत म्हणजे हे आणि हे.    ज्याना नकोय हे सगळे त्यांना देश सोडून जावे अशी विनंती सतत असते.

अशे असूनही प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी वसुधैव कुटुम्बकम ही तात्विक संकल्पना सतत मांडत असताना आढळतात.  कारण की त्यांचे  सतत जगाचा दौरा करणे योजिले असते. वसुधैव कुटुम्बकम मध्ये जगाच सर्व काही समावेशक असते.  इंग्रजजर्मनरूसीचीनीहे सर्वकाही समावेशक असत. कशे खाऊकशी संस्कृती सर्वकाही समावेशक असते. जगाच काहीही देवाज्ञा बाहेर नसतच की अशी समझ!

पण हे तर गोंधळच मचावणारनाही का?  खर तर हे मोदीची 'मन की बातमध्ये  किती बसणार?  ते तर असु द्यागांधीजीला सुद्धा हे नको असेल.  इतक्या पराकाष्टानी हा देश स्थापित केलेला आहे की त्यात हे नकोते नको आणि ज्यामूळे पाकिस्तानाची सुद्धा वाट मोकळी केली.  ज्यामूळे सिंधीपंजाबी आपआपले घरबार सोडून भारतमाता की जय म्हणायला पूढे सरकले.  पण हे तर काय ह्यासाठी की देवाची मनाची गोष्ट (म्हणजे वसुधैव कुटुम्बकम) पुढे सरकावे?  आजिबात नाही.   आम्ही आपआपले मंदीर बांधून देवांला त्यात कोंडून ठेवू. त्यांची काय ताकत की ती आमच्या मनाविरूध घोषवाक्य काढेल

 पण देवाला सगळ्यांचा बघावे लागतेनाही का?  अशे थोडी न आहे की ते भारतीयांशी च  आपले मन जुळवणार आणि बाहेरचे लोकांना बाहेर उन्हात ताटकळत ठेवणार?  भारतामध्ये किती किती पूजा पाठ होत असतंबहुदा फार पूर्वीपासून.  की देवाशी सलगी जोडायला काही दिवस उपवास ठेवायचा.  नॉन वेज (मांसाहार) अजिबात नकोय कारण की ते काही दिवस देव खाली वाकून प्रखर्शानी बघतो.   बाकीचे दिवसात हे खाऊते खाऊ पण गायां नकोच नको. गायांची बाबच वेगळी.  पण हे सगळ केल्यावर सूद्धा देव गायखाऊ अंग्रेजांना पाठवतो !  राज करालया पाठवतो.  म्हणजे की आपआपला मानवलेला देवाच्या पाठिंबा बळकावून सुद्धा भारताला मानकरी मिळाली ते एक इमानेइतबाराने गुलाम व्हायची !

 खर तर भारताला ताबडतोब वैष्विक दर्जा देणे भाग आहे. जस की वसुधैव कुटुम्बकमचा आशय आहे.   एकदाचे भारताची सीमा रेषा मध्ये विष्वची सीमारेषा शामील केली की एक मोठी चिंता च मिटली.  सध्याचे तामिळतेलुगुगुजरातीमराठी .... जोडिला इंग्रजजर्मनरूसीचीनी, ...इत्यादी होणे भाग आहे.  कुठली आमचे संस्कृती आणि कुठली देशाबाहेरची याच विरंगुळाच राहणार नाही.  देशच समजा विष्व झाले तर तुम्हाला सग्ळांशी हातमिळवणी करणे भागच आहे आणि तेच करण्याची आता आवश्यकता आहे. आणि इथे इतर लोकांना शिकायची गरज नाही  जितकं की स्वयं सध्याचा भारताला शिकायची गरज आहे.  सरदार पटेलचा पुतळा ऊभे करून देवाचा विरोध कितीदा करत राहणार हे भारत!

वसुधैव कुटुम्बकम ही तात्विक संकल्पना त्यात इस्ट इंडिया कंपनी समावेशक होती आणि मोहम्मद गजनी सुद्धा. त्यात संबंधित बोंबेआणि औरंगाबादला नाकारणे ती तात्विक संकल्पनाशी जुळत नाही. विक्टोरीया टर्मिनस ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस असे संबोधणे ते दूरगामी गुलामांची जात ही करू शकतेत्याची नोंद घ्यावी!

 हिंदू शात्रात ब्राह्मणांचा उलेख म्हणजे देवांशी जवळीक असणारे लोकांचे उलेख.  तर देवानी कुठले ब्राह्मणांना दाद दिली असे समजले जावेलक्षात घेतणे आवश्यक आहे की भारताचा इतिहासात  त्यांनी इंग्रजांमधले ब्राह्मणांला दाद दिली.  ब्राह्मणांला इंग्रजीत जेंटलमेन असे शब्द लागू होतोय. वसुधैव कुटुम्बकम जिंदाबाद.

11.33 सांय, 30-08-2023 

माझी टिप्पणी - लोकमत समाचार

माझी टिप्पणी - Lokmat Times


सोमवार, ५ जून, २०२३

मराठी भाषा, राष्ट्रभाषा

 वॉट्सअप्प मधल पोस्टींग, ताः 03-05-2023


महाराष्ट्रा च्या इतिहास अतिशय माहिती पुर्ण भाष्य या महोदयांनी केले आहे.कोण महोदय ते माहीत नाही.पण आपल्या मुला बाळांना हे माहीत असावे

माझी टीप्पणीः

प्रत्येकाला दुसऱ्यावर वर्चस्व गाजवायचे असते. मराठाही त्याला अपवाद नव्हते. आणि ते ते करू शकले. बहुतांश देशभरात. भारतीय देशभरात.  एक कौतुकास्पद गोष्ट आहे.  तथापि, त्यांच्या कार्यासाठी आपल्याला इतिहासाची पुस्तके पहावी लागत आहे. जर तुम्ही ब्रिटन, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स अशे हे युरोपीय देशांना हे गृहीत धरले तर त्यांनी समुद्रावर मारा केला आणि जगभर वर्चस्व गाजवले.  आणि येथे एक विषेश फरक येतो. तुम्हाला त्यांच्ये कारकिर्दी बद्दल इतिहासाच्या पुस्तकात डोकावण्याची गरज नाही, लहान मुलांना कळकळून हे सगळ्यांच्ये इतिहास बद्दल सांगाण्याची आवश्यकता नाही. कारण काय की त्यांनी आपापली भाषा वापरून तंत्र चालवलं होतं. लोकांना आपली भाषा शिखण्यात भाग पाडले होते. त्यामूळे ते निघून गेल्यावर सुद्धा त्यांची भाषांचा वर्चस्व कायम राहिला.  आणि त्यामूळे युरोपमधले इवळे इवळे ह्या देशांची भाष्यांची व्यापकता इतकी झाली आहे की मूळ भाषा बोलणारे पैकी भाषाला बोलून दाखवणाऱ्यांची संख्या जास्त असे होऊन बसलेले आहे.  

हा व्हिडीओचा आशय आहे की भारताची राष्ट्रभाषा मराठी होवो.   प्रश्न इथे हा अडतो की मराठांनी व्यापक सत्ता गाजवली तरी ती मराठी भाषांची सत्ता नव्हतीच की. खर तर मध्य प्रदेश, छत्तिसगढ़ मध्ये मुबळक प्रमाणावर मराठी आडनाव बाळगणारे लोक आहेत पण ते मराठी भाषा बोलतात की?   जसा राजा तशी प्रजा. राजाची भाषा कुठली, म्हणजे कामाची भाषा कुठली, हे इथे लागू होत. गोवामध्ये 1961 पासून त्यांचा राजा बदलला. अधिकृत पोर्तुगीज भाषा बदलून भारतांची अधिकृत भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आली.  परिणाम – लोकांचे नाव पोर्तुगीज राहिले पण त्यांची भाषा बदलून इंग्रजी झाली.

आणि स्वतः माहाराट्र सुद्धा दिल्ली कडे तोंड फिरवून नटमस्तक करताएत. दिल्लीची भाषा हिंदी, उर्दू आहे.  आणि आहे मुख्यतः वर सांगितलेले प्रमाणे इंग्रजांनी आपली मागे सोडलेली भाषा, धुमाकुळ गाजणारी एक भाषा, सर्वव्यापी इंग्रजी भाषा.  दिल्लीची भाषा म्हणजे राजधानीची भाषा म्हणजे माहाष्ट्रची भाषा. इथे तर भाष्य अस ठरत की मराठी भाषा लुप्त होवो, न होवो पण  एक भारत श्रेष्ठ भारत होणे आवश्यक आहे.

व्हिडीयोचा मुख्य आशय आहे की मराठी भाषाला भारतीय राष्ट्रीय भाषा बनवणे.  ते एक आवाक्याबाहेरची गोष्ट समजली जाऊ शकते. जे आवाक्याबाहेर नाही ते आहे ते आहे एक महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र, मराठी महाराष्ट्र.

जर इंग्रजींची व्यापकता इतकी झाली नस्ती,  इंग्रज्यानी  आपली भाषा इतर लोकांना शिखवण्याची तसदी घेतली नसती तर जगाच्या विविधतेवर परिणाम झाला नसता आणि इंग्रजांची  सुद्ध इंग्रजी बोलण्यांतची  लईत बसणारे 'बॉम्बे', 'कलकत्ता' हे शब्द  जगाने गमावले नस्ते.  ही एक दुःखाची बाब आहे.

11.21 p.m. 05-06-2023