Lokmat Times _20221121
Blaming
players won't bring trophy, Ashok
Thakur
खेळाडूंना दोष देऊन ट्रॉफी मिळणार नाही
अशोक ठाकूर
21-11-2022
माझी टिप्पणी: लेखकाचे
म्हणणे आहे की: "खरी समस्या ही आहे की सरकार आणि बीसीसीआय दोघांनाही आयसीसीमध्ये
असलेली आरूढलेली सत्ता आवडते." आपण असे म्हणू शकतो की नेहरूंना भारताची 'खूप मोठा देश' म्हणून असलेली आरूढलेली सत्ता आवडली
होती आणि ते कोणत्याही प्रकारे गमावू इच्छित नव्हते, तथापि, पाकिस्तानचा भाग त्यांच्या पकडीतून निसटला
की. आता भारत क्रिकेटच्या बाबतीत स्फोटक
परिस्थिती घडवत आहे आणि ती आरूढलेले सत्ताधारी लोकांना एक मोठी चिंताजनक बाब होऊन
बसू शकते. येथे, लेखकांनी
(एक भयंकर) पर्याय शोधून काढला आहे की: ' पुढल्या पाच वर्षात भारत इलेव्हन, हिंदुस्थान इलेव्हन, किंवा अगदी कर्नाटक इलेव्हन, मुंबई इलेव्हन, रिलायन्स इलेव्हन किंवा टाटा इलेव्हन
अशे संघ भारतमधून विश्व चषक मध्ये सहभागी नसावे याचे कोणतेही कारण नाही.'
आता तर असे आहे
की, बॅडमिंग्टन असो किंवा वेटलिफ्टिंग, आणि कुस्तीबळ असो यासारख्ये
विविध प्रकारातील हातात मोजण्या इतक्या यशांमुळे
सध्याचा भारत आनंदी आणि समाधानी आहे आणि ज्या त्या पदक विजेत्यांना पंतप्रधानांनी कौतूक
करणे आणि त्यांना सरकार कडून पारितोशीक देणे, भूषण देणे, बिनकामातले लठ्ठ पागाराच्या नोकऱ्या देऊन सन्मानित
करण्यात येते. पण समजा की क्रिकेट
सारख्येच इतर खेळामध्ये देशांचा आकार, लोकसंख्या साजेसा लोकांचा सहभाग व्हायला
लागला तर इथे सुद्धा स्फोटक परिस्थिती उतपन्न होईल, जी की तर खर तर झालीच पाहिजे. जर ते झालं, जेव्हां ते झालं, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशे म्हण्यात सुद्धा एक
स्फोटक परिस्थिती उत्तपन्न होईल. एक हिदू राष्ट्र म्हणून एकता आणि अखंडताचा
विचार मांडून ठेवलेला देशाला जगात समावण्यात तडा होऊन बसेल.
ब्रिटीशांनी कोरलेल्या
भारताला देव भला करो! हा एक धर्म निगडित फाळणीचा भारत, एक लालसायुक्त भारत, आणि एक
दांभिकपणे यूक्त भारताला देवाकडून मदत हवी आहेत!
भारत आपल्या विविधतेचा
ठसा जगात उमटावा त्यापेक्षा ते धर्माला जोडून किवां इतर कारणानीं लोकांना बांधीत
ठेवण्यात आपले सर्वकाही लक्ष केंद्रित करते आणि एकताला लागून ठेवण्यात यश
मिळविळ्यात ते आपले अभिमान समजते. भारतांचे
1.3 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 14-15 लोकांना क्रिकेट, किंवा फूटबॉल, किंवा
होकी अशे क्रिडांगण मध्ये खेळू देण्यात राजकर्त्यांना समाधान वाटत असेल तर ते
अनअवघानाने मोठी चूक किंवा खर तर पाप सुद्धा करता आहेत ते आता क्रेकेट मधले स्फोटत
परिस्थितितून कमीतकमी कळायला झालं तर एक अत्यंत मोठी बाब होईल. या लेखकाने अगदी बरोबर नमूद केल्याप्रमाणे 'आम्हाला राष्ट्रीय संघासाठी फक्त 14-16 खेळाडू निवडावे लागतील ही फसवणूक आहे.' या लेखकांचा कौतुक करणे हे एक
माझ्या खोल मनाची बाब ठरत आहे.
क्रिडांगण मध्ये
राजकारण नको. भारत म्हणून एक कुटील राजकारण लोकांपासून लांब ठेवण्याबाबतीत कोणी
पाऊल उचलेल, ह्याची अपेक्षा राहून राहिलेली आहे.
दुपारी 12.48 25-11-2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा