15-11-2022
माझी टिपण्णीः एक संघटीत देश जो आपल्याला लाभला आहे तो
आपले ब्रिटीश माय-बाप कडून लाभलेला देश आहे. हे विसरता कामा नये. आपण कुठले ही नामकरण करू, इंग्रजी भाषातले नाम
बॉम्बे चा मुंबई करू, विक्टोरिया टर्मिनस ला छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करू,
इंग्रजी माय-बाप कडून आपल्याकडे ऋण एक कायम स्वरूपी ऋण ठरत आहे.
त्यांनी तर काही चूक केलेली नाहिए. आपली भाषाचा पुढाकार करणे काही पाप नहिए. पण त्याच प्रमाणे आप आपले स्वतःची देवाकडून
लाभलेली भाषेला मागे ठेवणे हे एक पाप अवश्य होत.
इथे अस समजणे कि भाषावाद नको, जातिवाद नको ते एक देवाचा
वजाबेरीज बसत नही. आपापले ध्वज घेऊनच उभे राहाचे असते. मराठी असो की कन्नड की
काश्मीरी. आपापली ओळख प्रयत्नपूर्वक जगा
पुढे आणून, जागाची विविधता मध्ये आपली सुद्धा भर पडली गेली पाहिजे जस की इंग्रजानी
कर्तव्यनिशी केली आहे.
अस केल्यानी सगळ्यच काही आपापल्या चौकटीत पडेल. एक कश्मिरी नुस्त आधी काश्मिरी बनुन संतुष्ट
राहिल.
एक भारत, श्रेष्ठ भारत न म्हणता अनेक भारत, श्रेष्ठ भारत
असे म्हणने रास्त होईल. तेव्हां तर भारत
मध्ये पाकिस्तानला सुद्धा शामिल राहणे रास्त होईल. भारत एक देश नव्हे, तर एक
कल्पना म्हणून राहिले पाहिजे.
5.54 p.m. 17-11-2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा