Rajaji’s
bust
Replacing Lutyens’
bust with that of Rajaji signals a shift in cultural decolonisation
माझी टिप्पणी: आपण इथे म्हणत आहोत की, 'एडविन लुटियन्सच्या
जागी सी. राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा बसवण्याचा निर्णय प्रतीकात्मकतेने समृद्ध आहे' माझ्या मते इथे म्हणता येईल की, त्याचनुसार की, 'औरंगाबाद' शहराच्या शतकानुशतके
जुन्या नावाजलेला नावाऐवजी आता 'छत्रपती संभाजीनगर' हे नाव 'स्थापित' केले गेले आहे.
माझ्या मते याचा अर्थ इतिहासाचे पावित्र्य काटेरी बुटांनी पायदळी तुडवले जात आहे अस
होत. तुम्ही जे आणखी म्हणता त्यामध्ये आपल्याला इतिहासाचे विकृतीकरण आपल्या मनाजोग
आहे असे दिसते. आपण लिहीता - 'हे भारताच्या सार्वजनिक
जागांना, विशेषतः साम्राज्यवादी सत्तेशी संबंधित जागांना, राष्ट्राच्या स्वतःच्या
सभ्यता आणि राजकीय प्रवासाचे प्रतिबिंबित करण्यासाठी पुनर्रचना करण्याचा जाणीवपूर्वक
प्रयत्न दर्शवते'. माझा मते, सी. राजगोपालाचारी किंवा त्यावेळचे प्रत्येकजण
ज्या साम्राज्यवादी सत्तेचे ऋणी होते, तिचा कडूनच ते
तयार होऊन उभे झाले होते. त्याच साम्राज्यवादी सत्तेचे तुम्ही तुमच्या स्मृतीतून पुसून
टाकण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही कोणत्या 'राष्ट्राच्या स्वतःच्या संस्कृती आणि राजकीय प्रवासा' बद्दल बोलत आहात? तुम्हाला आवडो
किंवा न आवडो, साम्राज्यवादी सत्तेचा संदर्भ आजही राष्ट्र ज्या
पायावर उभा आहे त्या पायावर कायम आहे.
हा पाया हलवता येत नाही. अर्थात, जर तुम्ही भारताच्या कल्पनेला निष्ठा दाखवत राहिलात
तर ! तुम्ही म्हणता की, 'त्याच्या (लुट्येनच्या)
अर्धपुतळ्याच्या जागी राजाजींच्या अर्धपुतळ्याची जागा घेणे म्हणजे प्रेरणास्त्रोत बदलण्याचे
संकेत देते.' म्हणजे तर प्रेरणास्त्रोत गुरु/उत्पत्तीकर्त्याकडून
शिष्य/नक्कलकर्त्याकडे हलविण्यात आला आहे. त्यात एक भयानक विचार पुढे करण्यात येत आहे
की भारत सुरुवातीपासूनच आपल्या कडूनच घडविण्यात आला होता आणि याची खात्री पटविण्यासाठीच हे आम्हाला प्राधान्य
बदलाव्या लागत आहे, प्रेरणास्त्रोत
बदलाव्या लागत आहे. आपल्यामते, पायथ्याशी असलेल्या
त्वरित कोणत्याही वेगळ्या, अनर्थ गोष्टींपासून मुक्त केले पाहिजे. पायथ्याशी बाह्य शक्तींच्या प्रतीकात्मकतेपासून
मुक्त केले जाऊ शकते परंतु जे पूर्ववत करता येत नाही ते म्हणजे स्वयं पायथ्याशी, ज्याचे श्रेय स्वतः
लुट्येनला जाते, ते त्याच्या निर्मितीमध्ये त्यांची ठळक भूमिका
होती. आणि दुसरी गोष्ट अशी की जरी त्यांच्या अर्धपुतळ्याला हटविणे सोप होत असे तरी लुट्येनची मात्रुभाषाबद्दल, म्हणजे की इंग्रजीबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? सध्याचा भारतामध्ये तर तिची भूमिका अटल आहे! तुम्ही कोणा कोणाला आणि किती किती मुर्ख बनवत राहणार?
तथापि, कितीही हताश असले तरी, तुम्हाला या भाषेचे
नाव बदलून मनाचा समाधान करून घ्यावेसे वाटले असले तरी काही बाबी आधीच 'नीतिमान'पणे घडल्या गेल्या आहेत! म्हणजे की बॉम्बे/मद्रास/कलकत्ता सारखी नावे केव्हा
पासून मार्गातून काढून टाकलेली आहेत. अंग्रेजांकडे नकार्थाने बघणे तुम्ही नीतिमान समजत
असेल तरी तुम्ही तुमच्या जगाला आणि इतराच्या
जगाला ह्या नावांचा नाश किंवा त्यांची हत्या सहन कऱ्ण्यात कारणिभूत ठरले आहेत.
तुम्ही हे मान्य करता की, 'लुटियन्स निःसंशयपणे
एक उत्कृष्ट वास्तुविशारद होते ज्यांचे राष्ट्रपती भवन आणि नवी दिल्लीच्या शाही राजधानीवरचे
ठसे निर्विवाद आहेत.' परंतु तुम्ही पुढे
लिहीतात, 'तरीही, त्यांचे काम लोकशाही
संमतीशिवाय भारतावर राज्य करणाऱ्या साम्राज्याचे प्रतीक होते' माझ्यामते असे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या योग्य
नाही. आपल्या शंभर विरुद्ध त्यांच्ये पाच जणांना कस काय 'लोकशाही संमती' चा अभाव म्हणून
मानले जाऊ शकते? ही गोष्ट कुठलिही तर्कात बसू सकत नाही. ज्या शंभर
जणांना त्यांनी तोंड दिले त्यांच्या मूक संमतीशिवाय पाच जणा कसे कार्य करू शकले असते? हे पांडव आणि कौरवांमधील
पाच ते शंभर गुणोत्तराच्या पौराणिक पैलूंना
जागृत करते. एका बाजूला नीतिमान आणि सज्जन दयाळू पांडव आणि दुसरीकडे विरुद्ध
दिशेने वळण देणारे कौरव!
अफघानातले कौवरवेला बुद्धाची आक्रुति बघवेनासे झाले होते.
त्यांच्या बामियन क्षेत्रातले डोंगरावर कोरलेले बूद्धा आक्रति त्यांने उडवून दिले.
भारतात सुद्धा कौवरवाचा तेच कल बघायला मिळत आहे. ह्या बाबत सिद्ध होत आहे की भारत एकटा
नाही अशे इतिहासाची तोडफोड करायला.
जर तुम्ही कौरवच
आहोत तर अन्यथा असणे अशक्य आहे. येथे जातिव्यवस्थेच्या तर्काला डोके वर यायची संधी
मिळत आहे. जातिव्यवस्था वैयक्तिक वैशिष्ट्ये नियुक्त करते. ती तुमच्या स्वतःच्या सारस्वत:च्या
पद्धतींसह जगण्याचा अधिकार व्यक्त करते. येथे इंग्रेजच्या पूर्व प्रधानमंत्री विन्स्टन
चर्चिलचा विचार करता येईल. त्यांनी भारतीयांबद्दल अढी निर्माण करून घेतली होती. की ते असे आहेत तसे आहेत, त्यांचे नैतिकताची
व्याख्या एक वेगळी पातळीवर धावू शकते!
क्रिकेटचा विचार करा! एक इंग्रजी मूळचा खेळ. पुन्हा एकदा, आम्हाला लोकांना
खेळाच्या उत्पत्तीमध्ये जास्त जाण्याची इच्छा नाही, कारण कौरवांचा
उग्र स्वभाव ते मान्य करू शकत नाही. ज्याप्रमाणे इंग्रजी भाषा प्रचलित होत आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटचा
खेळ देखील आहे. भारत म्हणजे इंग्रजी भाषा आणि
क्रिकेटचा खेळ बरोबर जोडलेला. दोघाला निरोप देणे म्हणजे फार अवघड बाब.
येथे 5 ते 100 गुणांचा चांगुलपणा ठेवला तर, आपण कोणाविरुद्ध
खेळतो याची आपल्याला पर्वा नाही. लहान न्यूझीलंड असो वा लहान इंग्लंड असो वा वेस्ट
इंडिज, सर्व काही. आपल्याकडे
कौरवांची प्रतिष्ठा उर्वरित जगाच्या पांडवांच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त आहे. जन्मजात
दुष्टता बाहेरील निष्पाप जगासमोर ऊभी आहे. आणि बर्याच काळापासून कौरव कधीही बॉस नव्हते, जसे ते आता आहेत.
आता तर बरं आहे. गोष्टी त्यांच्या बाजूने काम
करीत आहेत, ५ ते १०० घटक त्यांच्या
बाजूने निकाल देत आहेत. परंतु १.५ अब्ज लोकसंख्येपैकी फक्त १० खेळाडू हा किती विषमता निर्माण करत आहेत! तिथे न्याय नाही.
जर भारताला अजूनही त्याचा एकसंध (ब्रिटिश राजवटीने प्रेरित) चेहरा दाखवायचा असेल तर
त्याची लोकाना जाणीव करून घेणे धोक्याची ठरेल.
11:36 p.m. 15-03-2026
राजाजींचा अर्धपुतळा
ल्युटियन्सच्या अर्धपुतळ्याच्या जागी राजाजींचा अर्धपुतळा बसवणे हे सांस्कृतिक वसाहतमुक्तीमधील एका बदलाचे संकेत देते.
एडविन ल्युटियन्सच्या अर्धपुतळ्याच्या जागी सी. राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा बसवण्याचा निर्णय प्रतीकात्मकतेने समृद्ध आणि राजकीय अर्थाने भारलेला आहे. एका पातळीवर, हा भारताच्या सार्वजनिक जागांना, विशेषतः साम्राज्यवादी सत्तेशी संबंधित असलेल्या जागांना, राष्ट्राच्या स्वतःच्या सांस्कृतिक आणि राजकीय प्रवासाचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी नव्याने मांडण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला, विशेषतः तामिळनाडूमध्ये निवडणुकीचे प्रवाह जोर धरत असताना, या निर्णयाच्या वेळेवर आणि हेतूवर अपरिहार्यपणे छाननीला आमंत्रण मिळते. ल्युटियन्स निःसंशयपणे एक महान वास्तुविशारद होते, ज्यांचा राष्ट्रपती भवन आणि नवी दिल्ली या साम्राज्यवादी राजधानीवरील ठसा निर्विवाद आहे. तरीही, त्यांचे कार्य अशा एका साम्राज्याचे प्रतीक होते, ज्याने लोकशाही संमतीशिवाय भारतावर राज्य केले. त्यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी राजाजींचा अर्धपुतळा बसवणे हे प्राधान्यक्रमातील बदलाचे संकेत देते. हे एक मानसिक आणि सांस्कृतिक वसाहतमुक्तीचे प्रतीक आहे, जे नागरिकांना आठवण करून देते की भारतीय लोकशाहीची वैधता वसाहतवादी वारशातून नव्हे, तर तिच्या स्वतःच्या नेत्यांच्या त्यागातून आणि दूरदृष्टीतून येते.
तरीही, राजकीय संदर्भाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा तामिळनाडूचे राजकीय चित्र पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. राजजी, एक महान तामिळ विचारवंत आणि राष्ट्रवादी, यांना राज्यातील वैचारिक मतभेदांच्या पलीकडे प्रचंड आदर आहे. त्यांना अशा प्रकारे सन्मानित करणे, हा तामिळ अभिमान आणि भावनांशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जाऊ शकतो, विशेषतः अशा प्रदेशात जिथे राष्ट्रीय पक्षांना ऐतिहासिकदृष्ट्या पाय रोवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. ही दुहेरी भूमिका त्या कृतीला आपोआपच वैध ठरवत नाही. राजकीय निर्णयांमध्ये अनेकदा प्रतीकात्मक महत्त्व आणि निवडणुकीतील गणित या दोन्ही गोष्टी असतात. महत्त्वाचे हे आहे की, अशा कृतींमुळे भारताच्या भूतकाळाची अधिक सखोल आणि सर्वसमावेशक समज निर्माण होण्यास हातभार लागतो की नाही.
(मूळ संपादकीयाचे मराठी भाषांतर, श्रेयः गूगल ट्रान्सलेट)